Maharashtra Weather: महाराष्ट्रात जुलैमध्ये अतिवृष्टीचा इशारा! पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

Maharashtra Weather: महाराष्ट्रात जुलैमध्ये अतिवृष्टीचा इशारा! पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मान्सून हा खरीप हंगामाचा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र यंदा जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच एल निनोच्या संभाव्य परिणामामुळे दुष्काळाचीही चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत हवामान अभ्यासक पंजाबराव डख … Read more